Skip to main content

राञीच्या खलबती ! (भाग 2)

                                अस वाटते कोणी असं असायला हवे होत की जो काही न बोलताच समजला असता ,पण अस वाटत आहे की अजुन ती वेळ नाही आली असावी की ,ती व्यक्ती येवढ्या सहज मिळेल ,असच असेल असे नाही म्हणून तोपर्यंत तुलाच सागंतो माझ्या मनामनातल्या गोष्टी ज्या फक्त तुच ऐकु शकतो ,असा तू पोर्णिमेचा चंद्र !🌕🌕

Comments

Popular posts from this blog